देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली.#RaosahebDanve #DevendraFadnavis #BJP