जून महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी राज्यात मान्सून पावसाचं आगमन झालेलं नाही. रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती