लोकसभेच्या निकालावरून पराभवाचे आत्मचिंतन केलं जाईल, महायुतीतील तिन्ही पक्षाने काम केलं का? हे तपासलं जाईल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.