घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे कशी आली? याची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत.