शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी शेतकऱ्यांसह राजू शेट्टी रवाना झालेत, या प्रसंगी ते अंकली येथे बोलत होते.