अतिवृष्टीमुळं पंचगंगा नदीसह विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर आता पूरस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.