जितेंद्र आव्हाडांनी राज्यातील वाढत्या गुंडराज, पत्रकारांवरील हल्ले आणि बेघर होणाऱ्या नागरिकांबाबत सरकारवर तीव्र टीका करत न्यायाची मागणी केली.