राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यास दिरंगाई होत आहे. याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं.