कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळं कोल्हापूरकर अक्षरशः वैतागले आहेत. याच खड्डेमय रस्त्यांच्या परिस्थिती विरोधात शिवसेनेतर्फे (ठाकरे) आंदोलन करण्यात आले.