गेल्या महिन्यात झालेल्या पावसाचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली नव्हती. त्यामुळे दोन दिवसांच्या पावसाने उरलेले पीकही वाया गेलं आहे.