19 नोव्हेंबर 1803 ला गाविलगडावर मराठे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी किल्ल्याच्या किल्लेदाराचा मृत्यू झाला. त्यावेळी किल्लेदाराच्या पत्नीनं जौहर केलं होतं.