नाव नाही, ओळख नाही, नातेवाईक नाहीत, अशा बेवारस मृतदेहांचा शेवट कसा होणार? हा प्रश्न कायम राहतो. अशावेळी पुढं येतात समाजसेवक इक्बाल ममदानी.