नागरिकांनी दर्शविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी केलं.