करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरातील अखंड उत्तरायण किरणोत्सव यंदा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या चरणस्पर्शापर्यंतही न पोहोचल्यानं भाविकांची घोर निराशा झाली.