पारदर्शक विकासासाठी ठाणे शहर विकास समितीची आवश्यकता असल्याचं सांगत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्राद्वारे राज्य शासनाचं लक्ष वेधलं आहे.