मधमाशांचा कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याची गंभीर बाब राहाता तालुक्यात समोर आली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांसमोर नुकसानीचे मोठे संकट उभं ठाकलं आहे.