ठाण्यात अनधिकृत बांधकामं वाढली आहेत. आयुक्त सौरभ राव यांनीच स्वतः याची कबुली दिलीय. यावर पाणी-वीज तोडून कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.