युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळं भारतीय बाजार सध्या कडाडलाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 60 टक्क्यांनी वाढ झालीय, तरीही ग्राहकांचा खरेदीकडं कल कायम आहे.