पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने विजय मिळवला. या विजयाचे औचित्य साधून कोल्हापूरात भाजपा कार्यकर्त्यांनी 'झालमुरी' आणि 'लाडू' वाटून आनंद व्यक्त केला.