महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. अशातच पुढील 3-4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.