विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेतली आहे. तर गोकुळ गीते माघार घेणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.