जल, जंगल आणि जमीन उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आता माघार नाही, असा निश्चय मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी बांधवांनी केला.