'सर्व शिक्षा अभियान' ही मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारी योजना आहे. मात्र, शाळेत सुविधाच नसतील तर शाळेत का जायचं? असा प्रश्न पालकांना पडला आहे.