पवना व आंद्रा धरणांतील पाणीसाठा अनुक्रमे 20 व 29 टक्क्यांवर आल्यानं पिंपरी-चिंचवडमध्ये 15 टक्के पाणी कपातीची शक्यता वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे.