झाडांना आळे करून, बुंध्याशेजारील सिमेंट काँक्रीट काढून विविध मार्गांनी जवळपास 2,500 कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.