अहिल्यानगरच्या इंजिनिअर पवन खर्डे या तरुणानं (Pawan Kharde) भंगारातील साहित्यापासून सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारी तीनचाकी गाडी तयार केली आहे.