मुंबईतील मानखुर्द भागामध्ये जनता नगर येथील हनुमान मंदिराजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. चाळीचा भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.