मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडं, घरांच्या भिंती आणि चाळ कोसळून जीवितहानी झाली. या जीवितहानीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.