संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीतील कोठीघराचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चांदीचे दागिने, वस्त्र आणि जीवनावश्यक साहित्यांचे 300 सेवेकऱ्यांसाठी काटेकोर नियोजन पूर्ण झाले आहे.