आळंदीत मुसळधार पावसामुळं इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं नदीत स्नान करण्यास सक्त मनाई केली आहे.