इगतपुरीतील भावली धबधब्यावर टवाळखोरांनी नाशिकच्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत महिलेचा विनयभंग केला. तर 15 किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड केली.