मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि विशेषतः नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. ''मला अटक होऊ शकते'', असं ते म्हणाले.