नाशिकच्या रस्त्यांची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. त्यानंतर प्रशासनावर टीका करत, 17 ऑगस्टला संजय राऊतांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.