अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी शेखर जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अंजीर शेती केली आहे. या शेतीच्या माध्यमातून ते लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत.