अवकाळी पाऊस आणि सरकारी अनास्थेमुळं मोसंबी उत्पादनात 40% घट झाली आहे. त्रास कमी आणि दर जास्त असल्यानं आता शेतकरी मोसंबीऐवजी केशर आंबा लागवडीकडं वळत आहेत.