सकाळी 7 वाजल्यापासूनच शेतकरी दुकानांसमोर रांगा लावून उभे होते. गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी शेतीची कामं बाजूला ठेवून बियाण्यांसाठी परळी शहरात चकरा मारत आहेत.