महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धारेवर धरलं आहे.